वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम

पॅनकार्ड क्लब ठेवीदारांचे पैसे मिळावेत !!

         देश भरातील २१ सहकारी बँक ठेवीदारांना ५ लाख रु पर्यंत रक्कम परत करण्याचा निर्णय डी आय सी जी ने घेतला आहे. हा रिझर्व्ह बँकेने घेतलेला निर्णय ठेवीदारांसाठी मोठा दिलासा असून,...

बॅड बँक आणि पेन्शनर !

     बडे उद्योपती, मोठया कंपन्या राजकीय नेते, उच्च पदस्थ सरकारी अधिकारी (काही अपवाद) यांनी बँके तर्फे घेतलेले कर्ज यांच्या अकार्यक्षमतेमुळे २ लाख कोटींची बुडीत कर्जे माफ करण्यासाठी...

रखडलेले प्रकल्प पूर्ण व्हावेत !

        मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, बी डी डी चाळ पुनर्विकास प्रकल्प, वरळी येथील पुनर्वसन इमारतीसाठीचा शुभारंभ हा आशिया खंडातील सर्वात मोठा नागरी महत्त्वाचा घटक. मुंबईतील गृह...

सेलिब्रिटींनी मदत करावी !

        महाराष्ट्रात पावसाळी पुराने जन जिवन उध्वस्त केले आहे. घर, दुकाने, रस्ते सर्वच जमीनदोस्त झाले आहे. कित्येक जणांचे मृत्यू झाले आहेत. कित्येक नागरीक अजून बेपत्ता आहेत. अशा भयंकर,...

सामान्यांनी जगायचे कसे !

       उज्वला योजने तर्फे गॅस सिलेंडर मोफत देण्यात आले. केंद्र सरकारने ऐपत नाही त्यांना गॅस सबसिडी देण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे ग्राहकाचे सबसिडीचे पैसे सरळ बँकेत जमा होत होते....

कायमस्वरुपी रुग्णालये हवीत !!

       करोनाच्या दुसऱ्या लाटेनी सर्वत्र हाहाकार निर्माण झाला आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. मृत्यदर वाढत आहेत. अशा परिस्थितीत कोविड रुग्णालये तयार करण्यात आली...

बेघरांचे प्रथम पुनर्वसन व्हावे !

       "मुंबईतील बी डी डी चाळ पुनर्विकासात कोणीही बेघर होणार नाही. चाळीतील प्रत्येकाच्या पुनर्वसनाची काळजी घेतली जाईल. त्याकरीता मंत्रीस्तरीय समिती स्थापन करून तातडीने कारवाई करावी...

करोना मृतांच्या कुटुबीयांना ४ लाख रु मिळावेत !!

      अर्थ व्यवस्थेला बळ, आरोग्य शेत्रासाठी पन्नास हजार कोटी रुपये ची तरतुद हे वृत प्रसिध्द झाले आहे तरी.. करोना महामारी मुळे सर्व सामान्य जनतेची अवस्था बिकट झाली असून अचानक...

फडणवीसांच्या घोषणांचा जुमला !!

       "राज्याची सुत्रे माझ्या हाती दिल्यास ओबीसी राजकीय आरक्षण, २,३ महिन्यात मिळवून देऊ, अन्यथा मी राजकीय सन्यास घेईन" अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. परंतु...

मराठा साम्राज्यामध्ये उद्रेक निर्माण होण्याची शक्यता,...

       सर्वोच न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र सरकारने २०१८ मध्ये मंजूर केलेला मराठा आरक्षण कायदा रद्द केला असताना, न्यायालयाने इंदिरा साहनी प्रकरणाचे सन...

आदर्श भाडेकरू कायदा अमलात आणू नये !

         केंद्र सरकारने आदर्श भाडेकरू कायद्याला मंजुरी दिल्यामुळे  मुंबईतील सुमारे १४५०० उपकर प्राप्त इमारतीतील मुंबईकर भूमिपुत्र गैरसोयीच्या भाडेतत्वाच्या घरात रहात आहेत. या...

पंतप्रधान होण्यासाठी अजून काय हवं ?

      महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशातील संवेदनशील आणि विनम्र नेत्यांपैकी एक आहेत. कदाचित ते देशातील एकमेव मुख्यमंत्री आहेत जे सातत्याने आपल्या जनतेसोबत संवाद साधतात, तसंच...

निवडणुका पुढे ढकल्याव्यात !!

     करोना महामारीच्या किती लाटा येतील याचे कोणीही तज्ञ सांगू शकत नाही. तरी पाच राज्यातील निवडणुकांमधील लाखो लाखोच्या प्रचारसभा त्यानंतर झालेल्या निवडणुका, त्यातही कुंभमेळाला दिलेली...

EPS95 पेंशनधारक करणार देशव्यापी उपवास आंदोलन !

          देशांतील विविध महामंडळे, खाजगी उद्योग, सहकार क्षेत्र इत्यादी मध्ये काम केलेल्या सुमारें 67 लाख EPS 95 पेंशनधारक हे गेल्या अनेक वर्षापासून न्यायाचे अपेक्षेत आहेत. या पेंशन...

सकारात्मक बातम्या दाखवा !!

        करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रूग्णांची दररोज वाढ होत आहे. मृत्यूदर पण वाढत आहे. त्यामूळे नाईलाजास्तव सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. तरी प्रसार माध्यमांतून बातम्या प्रसारीत...

फक्त लोकप्रिय घोषणा नको !

          मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना.. केंद्र सरकारने लस पुरविल्यास विकत घेण्याची राज्य सरकारची तयारी आहे. लसीसाठी राज्य सरकारकडे पैसा असला तरी...