बातमीकार

सण पाडव्याचा आला..!

गुढी उभारू मांगल्याचीनवं वर्षाची ही सुरुवात,संस्कृती परंपरागत रूढीसाजरी होई घराघरात...!!१!!चैत्र महिन्यात आला सणहर्षाचे लेणे घेऊन माणसातदुःख दरिद्री पळून जाईलगुढी सुख देईल...

गरज ना तुला शृंगारची !!

चारोळ्या गरज ना तुला शृंगारची मी नजरेने सौंदर्य तुझे उजळू शकतो मी रक्ताचा कवी जातिवंत तुला माझ्या शब्दांनी सजवू शकतो केवळ फुलांचा हव्यास तुला मी काट्यांना कवटाळले...

जखडू नकोस माझ्या भावनांना !!

जखडू नकोस माझ्या भावनांनाबांधूनी कोमल हृदयात स्पंदनांनानितळ सुंदर तुझिया प्रीतीत  अशी का होतेउगा मी व्यथीत.जाणून घेशील ना जरासेच मजलाहृदयाच्या कुपितमोगरा  सजलादेतोस...

आयुष्य पेलताना...

आयुष्य पेलताना...    आपल्या आयुष्याचा पट नियतीने अगोदरच मांडून ठेवलेला असतो.. आणि सोंगट्याही तिच्या हातात असतात. पण कुठलेही दान पडले तरी ते आपण कसे स्वीकारावे,किंवा त्या क्षणी कसे वागावे...

नो हावळा, नो हुरडा"......

       गुरं ओढ्याला मोळात सोडून, डोहात दोन सुळक्या मारल्या. डोहातून वर आलो तेव्हा सपाटून भूक लागलेली. बांधाआडून लपतछपत जाऊन शेजारच्या शेतातून हरबरा चोरुन आणला.. बाजूच्या वघळीत घाटे खाऊन...

परिपूर्ती.....

        काल परवाचा एक पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम, लेखकाने मोठ्या अगत्याने बोलाविले व पुस्तकप्रेमामुळे आम्ही हजर होतो.‌    बऱ्यापैकी उपस्थिती कार्यक्रमाला लाभली  होती....

शिशिरातील पहाट !!

       नेहमी सारखाच पहाटे गजर होतो पण डोळे उघडायला लगेच तयार होत नाही. थंडगार हवा आणि रजईची ऊब यांचा खूप मोह होतो पण मी उठतेच कारण मगच मला प्रभात फेरी करताना पहाटेचे वेगवेगळे सुंदर संभ्रम...

वर्ष कसं निघुन गेलं !!

तू एक वहीचे पान होमी नाज़ुकसे पेन होईनतू अशीच साथ देमी झरझर लिहित जाईनअसेच आंतरीचे भावतुला सांगत जाईनतू अशीच रहा नामीही अशीच बहरत जाईनवर्ष कसं निघुन गेलंतुला तरी समझले काजपुन ठेवलेलं...

आईचे पत्र - मायेचे छत्र भाग -२

                                         १/११/२०२३प्रिय ओम,       आज तुझ्या वाढदिवसाला भेटस्वरूप पत्र लिहित आहे. हे पत्र तुला  कायम अनमोल ठेवा वाटावे असेच आहे.     तुझी...

प्रत्येक आईने परीक्षेला जाणार्‍या मुलांना आवर्जुन...

     नक्की वाचा आणि पटलं तर आपल्या मुलांना वाचायला द्या.   आईचे पत्र ~ मायेचे छत्र२५  डिसेंबर  २०१९        प्रिय ओम... मी हे असं तुला पत्र लिहितेय ......अवर्जुन वाच, आणि नक्की विचार...

अंबरनाथ मधील ज्येष्ठ सामाजिक नेते ह.भ.प. नारायणबुवा...

           (रवींद्र मालुसरे) ठाणे : अंबरनाथ - बदलापूर मधील नाईक मराठा समाजाचे अध्यक्ष आणि वारकरी सांप्रदयातील धुरीण ह भ प नारायणबुवा शिंदे यांचे निधन झाले आहे. अंबरनाथ पूर्वेला शिवाजी...

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करताना 'स्व' ओळखावा - डॉ...

           मुंबई : (रवींद्र मालुसरे)  महिन्यातील एक दिवस देवासाठी, समाजासाठी समर्पित भावाने कार्य करण्यास पांडुरंगशास्त्री आठवलेले यांनी स्वाध्यायींना शिकविले व भक्तीला...

प्रभादेवीतील श्री विठ्ठल मंदिराचे महात्म्य जपण्यासाठी...

         रवींद्र मालुसरे : आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले आहे म्हणून पंढरीच्या  वारीला अनन्य साधारण  महत्व आहे. लाखो भाविक शेकडो वर्षे महाराष्ट्राच्या...

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठ येथे वृक्ष वाटप आणि...

     आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम !       मुंबई (रवींद्र मालुसरे) पर्यावरण ऱ्हासाचे परिणाम संपूर्ण जग अनुभवत असून त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे...

कॉ. जयवंत पाटील यांची कारकीर्द म्हणजे लोकांसाठी संघर्ष -...

         मुंबई : (रवींद्र मालुसरे) स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतरही मुंबई हे औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर महाराष्ट्राची राजधानी म्हणून...

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय (गुन्हे)...

       मीरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालय (गुन्हे विभाग) यांनी दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी मीरा-भाईंदर, वसई-विरार यांनी संध्याकाळी ४:३० वाजता प्रेस कॉन्फरन्स बोलाविली होती. त्यावेळेस...