संपादक - अभिषेक शिंदे
मुंबईत संभाजी ब्रिगेड ने दिली जिजाऊंना मानवंदना !
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड़ मुंबई प्रदेशाच्या वतीने स्वराज्यप्रेरिका, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माॅसाहेब यांच्या जन्मोत्सवा दिनानिमित्त १२ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११.वाजता ...
मुंबई महानगरपालिकेत सुरक्षा रक्षकांची भरती करा !
पालिकेच्या २४ वॉर्ड मध्ये जलाशय, उद्याने, रुग्णालये, स्मशानभूमी व इतर ठिकाणी सुरक्षा रक्षक काम करतात, पण आजच्या परिस्थितीनुसार सुरक्षा रक्षक स्त्री व पुरुष भरती न झाल्यामुळे अतिरिक्त...
मा.महापौर/नगरसेविका सौ. स्नेहल सूर्यकांत आंबेकर यांच्या...
लोअरपरळ विभागातील गणपतराव कदम मार्गावरील भाजी मार्केट च्या पुढील फुटपाथ सौ.स्नेहल सूर्यकांत आंबेकर यांच्या नगरसेवक निधीतून दुरूस्ती कामाचा शुभारंभ, माजी आमदार मा.श्री.सुनील शिंदे...
व. पु. ची एक भन्नाट कविता ---
v pu माझं घर तसं तीन खोल्यांचेच होतंआजोबांपासून नातवापर्यंत भरलेल होत,पोपट, कुत्रा, मांजरांनाही मुक्तद्वार होतंघरादाराला कधीही लॉक नव्हतं..तरीही माझ जीवन सुखाचं होतं ||१||आजोबांच स्थान...
लोअरपरळ विभागासाठी मनसे आक्रमक होण्याची शक्यता ?
महाराष्ट्र नवनिर्माण सेना युवा नेतृत्व श्री. अमोल शशिकांत देसाई शाखा अध्यक्ष प्रभाग 198 लोअर परळ यांनी पश्चिम रेल्वे विभागीय व्यवस्थापक मा.सत्या कुमार यांची भेट घेतली सोबत उपशाखा...
ना. म. जोशी मार्ग, शिल्प टॉवर परिसरात फुटलेल्या...
ना. म. जोशी मार्ग, शिल्प टॉवर परिसरात फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेमार्फत युद्धपातळीवर सुरु असून या दुरुस्ती कामामुळे शुक्रवार, १० जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात...
सलाम ह्या कलाकाराला !
(वार्ताहर - अभिजीत पेठे) मुंबई - टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा छंद अनेकांना असतो. मात्र या छंदातून जागतिक किर्ती फार कमी लोकांना मिळते. मुंबईतील पवईच्या एका चाळीत राहणाऱ्या...
आणि भाडे नियंत्रण कायदा झाला !
प्रतिनिधी : राजन म्हात्रे (वरळी - मुंबई) -राज्य शासनाचा १९४० साली भाडे नियंत्रण कायदा अस्तित्वात आला त्याची कारणे आपण पाहू या ! मुंबई दमट हवेमुळे वस्त्रनिर्मितीसाठी जगामध्ये प्रथम...
कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरेंचे महापौर व नगरसेवकांनी...
जी दक्षिण प्रभागातील लोकप्रतिनिधी (नगरसेवक) यांनी वरळी विधानसभा आमदार श्री. आदित्य ठाकरे "महाराष्ट्र राज्य - कॅबिनेट मंत्री" पदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन पुढील राजकीय व सामाजिक...
महापौर सौ. किशोरी किशोर पेडणेकर यांनी सहाय्यक...
बृहन्मुंबई महापालिका २४ विभाग कार्यालयांच्या माध्यमातून मुंबईकर नागरिकांना नागरी सोयी-सुविधा देत असून या सेवा सुविधांची विकास कामे अधिक गतिमान पध्दतीने व्हावीत तसेच ही कामे...
जागतिक बँक !
(वार्ताहर - विरेंद्र नाईक) आपण नेहमी ऐकतो कि भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर सरासरी अमुक अमुक , एवढे एवढे कर्ज आहे म्हणुन. त्यावेळी मनात विचार येतो कि, आपण तर कोणतेच...
मुंबई मध्ये कोल्हापूर भवन निर्माण झालेच पाहिजे !
ना. म. जोशी मार्ग, वरळी येथील सीताराम, पोद्दार किंवा अपोलो मिल या केंद्र शासनाच्या अखत्यारीतील बंद गिरण्यांच्या जागेवर कोल्हापूर वासियांकरिता प्रशस्त कोल्हापूर भवन निर्माण करा.• दक्षिण...
छत्रपती शिवाजी महाराज या एकट्या स्मारकातून लक्षात...
पर्यटनाला वाव मिळावा, महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून शासनामार्फत गिरगाव चौपाटीसमोर समुद्रात १०० कोटी रुपये खर्च करुन स्मारक उभारण्याची संकल्पना आहे, प्रत्यक्षात या स्मारकाची गरज...
श्री. स्वामी समर्थ मठ दादर मुंबई
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा दादर मठ श्री सद्गुरु बाळकृष्ण महाराज सुरतकर यांनी २९ मे १९१० साली स्थापन केला. ह्या मठाला १०८ वर्ष पुर्ण होतील. श्री बाळकृष्ण महाराज यांचा जन्म सुरत...