वार्ताहर - प्रीती तिवारी

वसई तहसीलदार आणि प्रशासना विरुद्ध लाल बावट्याचे...

        वसई तहसीलदार आणि प्रशासना विरुद्ध लाल बावट्याने आता कंबर कसली आहे. वसई तालुक्यातील विविध प्रश्नांना घेऊन लाल बावट्याच्या वतीने सातत्याने प्रशासनाला निवेदन देण्यात आली होती....

वसईत गुलाबी थंडीला सुरवात !!

       नोव्हेंबर उगवला म्हणजे थंडीची चाहूल लागते, दिवाळीच्या सुट्टीत गुलाबी थंडीचा आंनद घेण्यासाठी लोक माथेरान, महाबळेश्वर येथे जातात. बिलकुल तशीच गुलाबी थंडीची सुरवात वसई तालुक्यात...

वसई नालासोपारा दरम्यान रूळाला तडा !!

      वसई पश्चिम रेल्वे वरील वसई नालासोपारा दरम्यान रेल्वे रूळाला तडा गेल्याने सकाळच्या सुमारास लोकल सेवा काही काळ विस्कळीत झाली होती.होती.मंगळवार दिनांक ९ सकाळी साडे नऊच्या सुमारास...

वसई विरार मध्ये इलेक्ट्रिक बस धावणार??

           वसई विरारमध्ये विविध कारणांमुळे वाढणारे प्रदुषण कमी करण्यासाठी पालिकेने विविध उपाय योजना करण्यास सुरवात केली आहे. यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वछ वायू...

तिरडी !!

रस्त्याने चालताना आजपहिली मी एक सजलेली तिरडीकुणाची तरी हक्काच्या घरीस्वर्गात जायची तयारी..किती झिजला होता देह सारागरजा पूर्ण करता कर्माच्याआज जाऊन कुठे देह शांत झोपला होता...

बहू चर्चित खोलसापाडा धरणाच्या कामाला वन खात्या कडून...

       बहुचर्चित खोलसापाडा धरण २ च्या कामातील सर्व अडथळे दूर झाले असून वनखात्या कडून या कामाला मंजुरी मिळाली आहे. येणाऱ्या दिवाळीत खोलसापाडा धरणाचे भूमी पूजन केले जाणार आहे. खोलसापाडा...

नाला सोपाऱ्यात बँनर लावण्या वरून भांडण तीन मनसे...

         बॅंनर लावण्याच्या वादा वरून मनसे कार्यकर्त्यांना मारहाण झाली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोसायटीतील जमवाकडून मारहाण होत असल्याच समजलं. या घटनेत आचोळे पोलीस ठाण्यात ८...

गमावून हे समजलं....

गमावून हे समजलं...."गमावून हे समजलंइकडे काहीच आपलं नसत, "म्हणून जे आहे सोबतत्यांनाच जग मानून घ्यायचं,"झालं गेलं सगळं विसरुनपुढे पुढे हासत चालायचं..."आयुष्य अस जगायचं कीलोकांनी पण विचार केला...

खूनी कोण ? भाग पहिला !

       फोन रिंगने अभिषेकच्या मिसेसला जाग आली. तिने घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे ६ वाजले होते. एवढ्या सकाळी-सकाळी, ते सुद्धा रविवारी, कोणी फोन केला.असा विचार करत तिने फोन उचलला. " Hello !! ","Hello…...

विचार मंथन, जाता जाता तोच सुगंध देऊन जातात !!

      माणसाचं जीवन कसं असावं !    माणसाच्या आयुष्याच झाड कस असलं पाहिजे. मी नेहमी गमतीने माझ्या एकटी पुरता बोलते. माणसंच आयुष्य प्राजक्ताच्या झाडा सारख असावं. प्राजक्ताच्या झाडा सारख...

भिकारी !!

तो वेडा भिकारी म्हणून हजार चिडवतात.!त्याचा तडफडीचा विचार कधी करतात.!शिळ्या अन्नालाही मानते पक्वान .तरी खडे मारुन करतात बेभान.पण कधी विचार करत नाही  त्याच्या मनाचा..विचारत नाही कोणी पत्ता...

सोबत.....

मला तुझ्या प्रत्येक दुःखाततुझ्या सोबत राहायचे आहेतुझ्या मनातील वेदनामनाने जाणायच्या आहेतआणि तुझ्या। प्रत्येक वेळेत तुझ्यागालावरील सुख व्हायचंय..तुझ्या त्या पाळीच्या वेदने मध्ये...

मन रीत करावं..

जर मन रोखत असेल व्यक्त व्हायला तर मनाची अंतर वाढलीअस समजावीत..पणजिथ आपलेपणा वाटतो तिथं प्रांजळपणान व्यक्त व्हावंमोकळं व्हावंमन रीत करावं..बोलणाऱ्यांने विपुल शब्दभावनांनी...

एकच पान प्रेम बंध !!

प्रियकराची वाट पाहत विरहाने आतल्याआत रागवून उठलेली प्रियसी, त्यात संध्याकाळच्या रंगात काळोख अजूनच गर्द होताना..आता तो काही येणारच नाही म्हणून परतीच्या वाटेला पाऊलं तीन वळवावीत..आणि...

मला हृदयात जागा !

   मला हृदयात जागा दे असे वरवर नको ठेऊमधे आपुल्या फुलाचेही असे अंतर नको ठेवूतुझ्याशी बोलते हसते तुझ्यापाशीच घुटमळतेकुठे जाणार? मजला तूचरस्त्यावर नको ठेवूमनाच्या वाजती खिडक्या नि...

साद !

  साद... ”---------- लगावली  -.  गालगागा गालगागा   गालगागा गालगागाकाळजाला घाव ताजा, तू पुन्हा देवून जा नाडाव अर्धा कालचा जो, पूर्ण तू खेळून जा नातो उन्हाळी दिवस आणिक, भेट अधुरी...